बुडित कर्जांचे निर्लेखन!

केंद्र सरकारच्या मित्रांची कर्जे सरकारी बँकांनी माफ केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहूल गांधींनी केला. त्यांचा आरोपाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आणि माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी कडक समाचार घेतला. त्यांच्या खुलाशामुळे सकृतदर्शनी तरी राहूल गांधींना मुहतोड जबाब मिळाला ह्यात शंका नाही. पण एवढी मोठी रक्कम बॅंकांच्या नफातोटा पत्रकातून का काढून टाकावी लागते ह्याचा …